150 शालेय सुविचार सुंदर परिपाठासाठी शालेय मराठी सुविचार shaley marathi suvichar good thought
बुध्दी व श्रध्दा यांच्यात दुरावा आल्यास, श्रेध्देला प्रमाण मानने चांगले.
सचोटीचा मनुष्य निर्माण करणे, हीच मनुष्याची उदात कलाकृती आहे.
उद्याचा भविष्यकाळ आजच्या त्यागातून, आजच्या कर्मातून निर्माण होतो.
पुरुषाचे सौंदर्य त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. पोशाखात नसते.
दुसऱ्याचे अनुभव जाणून घेणे हा ही एक मोठा अनुभवच आहे. म. गांधी
उत्साहाने आत्मविश्वास निर्माण होतो. निरुत्साही माणसाजवळ आत्मविश्वास नसतो. स्वामी विवेकानंद
ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण पैशाचे तुम्हाला रक्षण करावे लागते.
तर याउलट ज्ञान तुमचे रक्षण करते. अली
विवेकी मित्र मिळणे हे जीवनातील सर्वात मोठे वरदान आहे.
जीयनरुपी समुद्रात पुस्तके दीपगृहाचे काम करतात. विपिल युरिपिडीज
श्रमाच्या वेलीला यशाची फुले येतात.
स्वच्छ जयाचे अंतर तेच देवाचे मंदिर.
सुंदर अक्षर हा खरा सुरेख दागिना आहे.
आळस हा मानसाचा खरा शत्रु आहे.
उत्साह ही जीवनाची अजब किल्ली आहे.
सत्य तेथे अहिंसा, गुण तेथे प्रशंसा,
जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला.
केल्याने होत आहे रे आधी केलेधी पाहिजे.
मुले म्हणजे नवजगाची आशा, उद्याचे जग बनविणारी थोर शक्ती.
भाग्याची पिके ही निढळांच्या घामानेच पोसावी लागतात.
त्याग हा जीवन मंदिराचा कळस आहे. वि. स. खांडेकर
अज्ञान हा सर्व अधोगतीचा पाया आहे. गो.ग. आगरकर
क्रोधला जिंकून मनःशांती आणि सुख साध्य करणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे.
खूप हासा, खेळा पण शिस्त पाळा.
भारताचे कल्याण हेच माझे कल्याण.
हास्य ही एक दौलत आहे! ती कितीही उधळली तरी न संपणारी.
सर्व शिक्षणाचे ध्येय माणूस निर्माण करणे हेच हवे. स्वामी विवेकांनद.
सर्व गुणामधील अत्यंत महत्वाचा आणि परिणामकारक गुण म्हणजे तळमळ होय.
शाळा म्हणजे सुसंस्कृत नागरिक तयार करणेचे पवित्र क्षेत्र. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जो मुळातच सदगुणी असतो, त्यावर दुर्गुणचा काहीही परिणाम होत नाही.
शिक्षणाचा मुख्य हेतू हा मानवी मनाच्या विविध शक्तींचा विकास करणे होय. योगी अरविंद
सगळ्या गोष्टी हातातून निघून गेल्यावर जे उरते त्याला अनुभव म्हणतात.
शिक्षण म्हणजे शरीर व बुध्दी यांचा समतोल विकास. म. गांधी
स्वतःच्या गुणात काही तरी अवगुण जाणणं, हीच गुणांची खरी पूर्णता.
ज्ञानाशिवाय मनुष्य आंधळा आहे. आणि कलेशिवाय जीवन नीरस आहे.
फुललेल्या एका चांगल्या वृक्षाच्या सुगंधाने सर्व वन दरवळून जाते, त्याचप्रामणे मुले सद्वर्तनी निघाली की,
त्यांचे कुल आदरणी होते.
माझे ते खरे म्हणू नका खरे ते माझे म्हणा.
आयुष्य हा कोरा चेक आहे, त्यावर वाटेल तेवढी सुखाची रक्कम लिहिणे माणसाच्या मनावर अवलंबून आहे,
मात्र ती आशेच्या शाईने लिहून हास्याच्या टीपकागदाने टिपली पाहिजे. रविंद्रनाथ टागोर
सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायशी तडजोड करणे. सुभाषचंद्र बोस
नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे. साने गुरुजी
मन मोकळे असावे, पण जीभ मोकळी असू नयु.
प्रार्थना म्हणजे आत्म्याच्या अगाध शक्तीला जागृत करणारे दैवी बल. महाभारत
मणभर चर्चेपेक्षा कणभर आचरण अष्ठ आहे.
मनुष्य विचारी असेल, तत्वज्ञ बनतो. विकारी असेल ता बेताल बनतो.
चारित्र्याच्या विकास हेच खरे शिक्षण. म. गांधी
चित्र ही हाताची कृती आहे. पण चरित्र ही मनाची कृती आहे.
जो दुसऱ्यावर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला.
जगून मरण्यापेक्षा, मरुन जगण्यात मोठेपणा आहे. जीवन म्हणजे विचार, अनुभव आणि श्रध्दा यांचे घनफळ आहे.
जीभ जिकणारा जग जिंकतो.
जीवनातील अंधःकार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य !
प्राप्तीच्या आनंदपेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो.
मित्राच्या मृत्युपेक्षा मैत्रिच मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
रागाला जिंकण्याचा एकच उपाय म्हणजे मौन.
राग आणि द्वेष यापासून दूर राहणारा मनुष्य आदर्श बनतो.
विचार हा जनक आहे आणि शब्द हा त्याचा पुत्र आहे.
वचन देताना विलंब करा, पण पाळतांना घाई करा.
विद्या हे धन असे आहे की, दिल्याने वाढते आणि लपवून ठेवल्याने कमी होते.
दिर्य हे वस्तुत नसून पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असते.
स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी
संयम हा सोन्याचा लगाम आहे, त्याचे पशुचा माणूस आणि माणसाचा देव होतो.
हास्य हे जीवनवृक्षाचे फुल आहे, परंतु आश्रू हे त्याचे फळ आहे.
उच्च शिक्षण त्यालाच म्हणावे की, जे प्राप्त झालेले लोक विनम्र, पारेकरी, सेवाभावी आणि कार्यतत्प.
कुणाशी शत्रुत्य, वैर म्हणजे आपल्या विकासाला खीळ घालणे. विनोबा भावे
आल्याचा आवाज परमाल्यापर्यंत घेऊन जाणारा संदेश वाहक म्हणजे प्रार्थना. दयानंद सरस्वती
भूतदया ज्यांचे मनी । त्याचे घरी चक्रपाणी ।।
मनुष्य हा आपल्या भाग्याचा शिल्पकार आहे.
खरे असेल तेच बोलावे, उयात असेल तोच लिहावे, उपयोगी तेच शिकावे, देशाचे हीत ज्यात असेल तेथ करोय
त्याग हा सर्वप्रकारच्या कलेचा परमोच्च बिंदू आहे.
भाषा ही मनुष्याच्या मनोवृत्तीचा व हदयवृत्तीची उद्गार होय.
परमेश्वराची अत्युच्च देणगी म्हणजे वेळ, त्याचा उपयोग करा.
मुंगीपाशी जा, तिचा उद्योग शिका व शहाणे व्हा.
जीवन हे सुखाने भरलेला प्याला नसून, कर्तव्याने भरलेले माप आहे.
ज्यांचावर आपल्याला मात करता येत नाही त्यांच्याशी हातमिळवणी करणेच श्रेयस्कार असते.
कोण कोणासारखा दिसतो यापेक्षा कोण कसोणासारखा वागतो याला अधिक किंमत आहे.
शिक्षण म्हणजे आपल्या आज्ञानाचा वेध घेणारा प्रगत शोध होय.
काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारु नयेत.
शब्दाचा पाय तलवारीच्या वारापेक्षा अधिक वर्मी लागतो.
अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा मधूर झरा वाहतो.
जीवन हे एक फुल आहे आणि प्रेम हा त्यातील मध आहे.
नम्रता म्हणजे अहंकाराचा नाश.
देव माणसात पाहवा, मातीच्या मुर्तीत नाही.
ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार हेच खरे शिक्षण.
कला ही जीवनाची सावली आहे.
प्रसन्नता ही सर्व सद्गुणाची जननी आहे.
जीवन सुंदर करणेसाठी तिन गुणांची आवश्यकता असते, प्रेम, ज्ञान आणि शक्ती.
दुसऱ्यांचा चांगुलपणा पाहणेसाठी आपल्यात चांगुलपणा असावा लागतो.
प्रसंगाच्या सहाणेवर धैर्याला धार चढते.
उच्चारुन विव्दत्ता, आवाजावरुन नम्रता व वर्तनावरुन शील समजते. पं. नेहरु
लीन असावे पण दीन असू नये.
काटकसर ही वार्धक्यातील आरामखुर्ची आहे.
जो वेळेवर जय मिळवील तो जगावर जय मिळवील,
समता, स्वातंत्र आणि सहानुभूती यांनीच व्यक्ति विकास होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्य आणि न्याय याहून कोणताच धर्म मोठा नसतो. म. गांधी
आशा ही कमळाच्या पाकळीवरील दवबिंदू प्रमाणे आहे.
उपदेशक, विचारवंत, व्हा, पण आगोदर आचारवंत व्हा.
कृती चटका लावणार असावी, देणार नसावी.
कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भूत कार्य घडतात.
गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या संधीचे स्वागत करा.
विद्यार्थी हा शाळेचा अलंकार आहे.
पुस्तकासारखा मित्र नाही, ग्रंथासरखा गुरु नाही.
नीतिमान व हसमुख शिक्षक हे शाळेचे वैभव आहे.
परीक्षेच्या निकाला दिवशी हसायचे असेल तर वर्षभर डोळयात पाणी येईपर्यंत अभ्यास करा.
गजर ही शोधाची जननी आहे.
ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात दुसरी कोणतीही नाही.
थुक निस्तरीत बसण्यापेक्षा ती न केलेली बरी.
आनंद मन माणसाचा मोठा खजिना आहे.
सुख हा असा सुगंध आहे की, तो दुसऱ्यावर शिंपीत असता स्वतःवरही शिंपला जातो.
स्वर्गीय सुखाची गुरुकिल्ली म्हणजे प्रार्थना.
संकटकाळी ज्यांची बुध्दी चमकते तोच खरा पंडित.
विनय हा गुण सर्व सद्गुणांचा अलंकार आहे.
मुले ही राष्ट्राचे स्मित आहे. सी. राजगोपालचारी.
आधुनिक राष्ट्राच्या उभारणीसाठी शिक्षणासारखे कोणतेही प्रभावी साधन नाही. पंडित नेहरु
प्रयत्न हा परिस आहे. त्याचे स्पर्शाने नरकाचे नंदवन होते.
शिक्षणाला निती अणि चारित्र्याचे अधिष्ठान हवे. डॉ. राधाकृष्णन
वसन शरिराचे रक्षण करते तर व्यसन घराची राखरांगोळी करतो.
स्नहोचा एक कटाक्ष दुःखी हृदयाला कुबेराच्या संपतीपेक्षा अधिक मोलाचा असतो.
शिक्षणाची मुळे कडू असली तरी त्याचे फळे मधुर असतात.
ग्रंथ हेच गुरु होत.
आपल्या हातून काही चुका घडल्यास आपल्यामुळे ज्यांना त्रास होईल त्यांच्याजवळ दिलगिरी व्यक्त करणे हा
मनाचा मोठेपणा आहे.
प्रेम, सेवा, त्या हेच राष्ट्र धर्माचे सूत्र आहे.
त्यागाने पापाचे मुद्दल फिटते, दानाने पापाचे व्याज चुकते.