50 महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न भारत व महाराष्ट्र यावरील सामान्य ज्ञान प्रश्न gk quiz general knowledge questions on state country
1. सात बेटांचे शहर कोणते ? मुंबई
2. भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? मुंबई
3. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते ? तामन (मोठा बोंडारा)
4. भारताची आर्थिक राजधानी कोणती ? मुंबई
5. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे? आंबा
6. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती ? बल्लारपूर
7. महाराष्ट्रातील साखरकारखान्यांचा जिल्हा कोणता ? अहिल्यानगर
8. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?मुंबई
9. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? हरावत
10. सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ? गडचिरोली
11. महाराष्ट्राचे राज्यभाषा कोणती आहे? मराठी
12. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता ?शेकरू
13. महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा (माती) कोणती ? रेगूर मृदा
14. महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता ? रत्नागिरी
15. 52 दरवाजाचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? छत्रपती संभाजी महाराज
16. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ? मुंबई
17. महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता ? सिंधुदुर्ग
18. महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण? सावित्रीबाई फुले
19. महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ?महाराष्ट्र एक्सप्रेस
20. भारत देश कोणत्या गोलार्धात आहे.? उत्तर गोलार्ध
21. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ? गोदावरी
22. भारताची इलेक्ट्रॉनिक सिटी कोणती आहे? बेंगलोर
23. भारत कधी स्वातंत्र्य झाला? 15 ऑगस्ट 1947
24. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ? मोर
25. भारताची राजधानी कोणती आहे? दिल्ली
26. भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? मुंबई
27. अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या किती आहे ? 24
28. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ? गडचिरोली
29. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ? वंदे मातरम
30. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वाघ
31. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ? हॉकी
32. भारताचा राष्ट्रध्वज कोणता आहे? तिरंगा
33. भारताचा प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? 26 जानेवारी
34. राष्ट्रध्वजातील चक्राचे नाव काय आहे? अशोक चक्र
35. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? आंबा
36. भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? जन गण मन
37. भारताचे बोधवाक्य कोणते आहे? सत्यमेव जयते
38. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ? कमळ
39. भारतातील पहिले इंटरनेट न्यायालय कोणते?अहमदाबाद
40. महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखरकारखाने असणारा जिल्हा कोणता ? अहिल्यानगर
41. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ? वड
42. भारताची राष्ट्रलिपी कोणती ? देवनागरी
43. भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे? हिमालय
44. भारताची राष्ट्रीय भाषा कोणती आहे? हिंदी
45. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ? डॉल्फिन
46. भारतात कोणत्या राज्यात रबराची सर्वाधिक लागवड होते ? केरळ
47. भारताचे राष्ट्रीय नदी कोणती आहे? गंगा
48. मराठीची लिपी कोणती आहे? देवनागरी
49. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ? मुंबई उपनगर
50. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहिल्यानगर
सामान्य ज्ञान म्हणजे आपल्या बुद्धीला चालना देणारा खुराच आहे.