500+ सुंदर मराठी शालेय सुविचार educational suvichar good thoughts

500+ सुंदर मराठी शालेय सुविचार educational suvichar good thoughts

अणु.शालेय मराठी सुविचार
1.सत्यमेव जयते
2.आळस हा माणसाचा शत्रू असतो
3.मनभर चर्चेपेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ असते.
4.विद्या विनयेन शोभते
5.माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हरानी नव्हे तर घामाच्या धारांनी होय
6.सुंदर हस्ताक्षर हा खरा दागिना आहे.
7.ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे.
8.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करते तेच खरे शिक्षण
9.माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजे माणुसकी होय.
10.स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
11.एकता हि आपली शक्ती आहे
12.हसा, खेळ पण शिस्त पाळा
13.भक्तीचा प्रकाश जीवनात आनंद आणि समृद्धी देतो.
14.भक्तीच्या पवित्रतेने जीवनात शांती आणि प्रामाणिकता प्राप्त होतो.
15.कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दुर पळतात.
16.समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
17.हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.
18.केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
19.गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
20.जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो
21.आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे.
22.तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना .
23.अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते
24.चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.
25.व्यक्ति सर्वदा अन्यायाच्या साथी नसावा, पण न्यायाच्या साथी असावा
26.विचार करा, प्रारंभ करा, आणि आत्मविश्वासाने पुर्ण करा.
27.स्वतंत्रतेची निष्ठा असलेले माणूस सर्वदा सामर्थ्याच्या उंचावर असतो.
28.संसारातील सर्व शक्तिशाली वस्तू ही विचारशक्ती आहे
29.कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.
30.आपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
31.हृदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.
32.परमेश्वर खऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.
33.माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.
34.भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.
35.सामाजिक समस्यांवर चर्चा करणे ही समाजाची साक्षरता वाढवते.
36.बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.
37.समाजात समस्यांचे समाधान करण्यासाठी प्रेरणा, सामाजिक बदलाव आणि सामाजिक समृद्धी आवश्यक आहेत.
38.समाजातील समस्या सोडवण्यासाठी गरजेचे समाजीकरण आणि उत्तरदायित्व घेतले पाहिजे.
39.शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
40.समाजातील समस्यांवर चांगले नजर ठेवणे आणि त्यांच्या सुधारणांसाठी कार्य करणे आपल्या कर्तव्य आहे.
41.तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.
42.आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.
43.आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात.
44.आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
45.जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.
46.क्रोध माणसाला पशू बनवतो.
47.आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.
48.अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
49.जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !
50.स्वधर्माविषयी प्रेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म
51.लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.
52.चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.
53.आत्मविश्वास हा यशाचा खरा मार्गदर्शक आहे.
54.अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.
55.स्वतःवर विश्वास ठेवा, जग तुमच्यावर विश्वास ठेवेल.
56.स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.
57.आत्मविश्वासाने व्यक्तिमत्त्वाला तेज मिळते.
58.पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह !
59.आत्मविश्वासानेच आपली क्षमता आणि कौशल्यांची ओळख होते.
60.पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो
61.संकटांचा सामना आत्मविश्वासाने करा, यश आपलेच आहे.
62.एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.
63.आत्मविश्वासाने मनोबल वाढते आणि निर्णय घेणे सोपे होते.
64.दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.
65.आत्मविश्वासाच्या बळावरच आपण स्वप्नांना साकार करू शकतो.
66.मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.
67.जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
68.जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे
69.पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.
70.एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥
71.आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
72.सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
73.अंहकार हा तपः साधनेचा महान शत्रू आहे.
74.गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.
75.मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.
76.शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.
77.नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा.
78.सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.
79.अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.
80.थोडे थोडे पण सतत केलेले कामच फलदायी ठरते.
81.श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.
82.सातत्याने कार्यरत राहिल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसते.
83.राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.
84.आत्मविश्वास म्हणजेच यशस्वी जीवनाचा पाया.
85.संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
86.आत्मविश्वासाने कोणतेही आव्हान सहज पार करता येते.
87.असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.
88.आत्मविश्वासामुळे अशक्य वाटणारेही शक्य होते.
89.उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.
90.आत्मविश्वास हा यशाचा खरा मार्गदर्शक आहे.
91.ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
92.ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.
93.जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही
94.दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.
95.पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.
96.बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.
97.मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.
98.कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.
99.सातत्याने काम करणारे कधीही पराभूत होत नाहीत.
100.शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.
101.लहान लहान प्रयत्न सातत्याने केल्यास मोठे यश मिळते.
102.वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
103.सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
104.भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.
105.अडचणींना तोंड देऊनही सतत प्रयत्नरत राहा.
106.मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.
107.सातत्य हेच स्वप्नांना वास्तवात आणते.
108.प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.
109.सातत्यपूर्ण मेहनत हेच खऱ्या यशाचे रहस्य आहे.
110.पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.
111.टीका करणाऱ्या शत्रुपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
112.मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे हृदयस्थ परमेश्वराविरूध्द.
113.इतरांच्या चुका पाहून शहाणपणाने शिकणे अधिक चांगले.
114.खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल
115.शहाणपण हे फक्त परिस्थिती हाताळण्यात नाही, तर विचार करण्याच्या दृष्टिकोनात आहे.
116.तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.
117.विचारपूर्वक केलेली कृती नेहमी फळ देणारी असते.
118.वैभव त्यागात असते, संचयात नाही.
119.सातत्याने प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते.
120.जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
121.ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी धैर्य आणि सातत्य आवश्यक आहे.
122.शहाणपण हे वयावर नाही तर अनुभवावर अवलंबून असते
123.तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
124.जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
125.गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.
126.माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजे माणुसकी होय.
127.जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.
128.अनुभवी माणसाचे सल्ले नेहमी मोलाचे असतात.
129.शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय नेहमी योग्य ठरतात.
130.क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.
131.विचारांची खोली ही खऱ्या बुद्धिमत्तेची ओळख आहे.
132.स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.
133.जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.
134.प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
135.ज्ञान हे वाचनाने मिळते, पण शहाणपण अनुभवाने येते.
136.आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
137.मूल्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाला तेज देतात.
138.दया क्षमा शांती तेथे देवची वसती 
139.जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.
140.सत्य, इमानदारी, आणि नम्रता ही जीवनातील सर्वोच्च मूल्ये आहेत.
141.सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.
142.मूल्यांच्या आधारावर निर्णय घेतल्यास कधीही पश्चात्ताप होत नाही.
143.उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.
144.मूल्यांच्या आधारावर निर्णय घेतल्यास कधीही पश्चात्ताप होत नाही.
145.मुल्यांनुसार वागणे म्हणजेच जीवनाचा खरा आदर्श दाखवणे.
146.लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.
147.आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही.
148.बुद्धिमत्ता म्हणजे माहितीचे योग्य वापर करणे.
149.मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.
150.शहाणपणाने घेतलेले निर्णय आयुष्य बदलून टाकतात.
151.जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.
152.मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
153.मरावे परी कीर्तीरूपे उरावे.
154.सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
155.जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
156.जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.
157.उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
158.संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.
159.पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.
160.मूल्यांनी सज्ज असलेले जीवनच खरे समाधान देणारे असते.
161.दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.
162.मूल्यांची नीती नेहमी पालन करा, ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात.
163.जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वतः झीजा आणि इतरांना गंध द्या
164.नैतिक मूल्ये आणि संस्कार हीच आपली खरी ओळख आहे.
165.त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !
166.आदर्श मूल्ये असलेली व्यक्ती समाजाचा आधारस्तंभ बनते.
167.स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला
168.विद्यार्थ्याच्या वर्तनात इष्ट बदल घडवते तेच खरे शिक्षण 
169.स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.
170.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे खरे शिक्षण
171.विनम्रता आणि अहंकार हे एकत्र कधीच राहू शकत नाहीत.
172.ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे.
173.दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.
174.जेथे अहंकार आहे, तेथे स्नेह आणि प्रेम नाही.
175.तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.
176.मोठेपणाने वागण्यासाठी अहंकाराला त्याग करावा लागतो.
177.बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.
178.आत्मपरीक्षण केल्यास अहंकार नाहीसा होतो.
179.चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.
180.जीवनातील खरी सुख-शांती अहंकारमुक्त जीवनात आहे.
181.केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
182.जीवनात मूल्ये जपल्यास खऱ्या अर्थाने यशस्वी होता येते.
183.एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.
184.शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
185.ऐकावे जनाचे करावे मनाचे.
186.उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो
187.परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा
188.फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
189.जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.
190.आपण जे पेरतो तेच उगवतं.
191.शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.
192.छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
193.दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.
194.मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
195.जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
196.चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
197.शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
198.प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
199.आदर दिला तरच आपली मूल्ये आणि संस्कार टिकून राहतात.
200.नम्रता हीच खरी सज्जनतेची ओळख आहे.
201.यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
202.कोणत्याही प्रसंगाला संयम आणि उत्तर दिले तर यशस्वी होते
203.ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
204.सौम्य शब्दांनी कठोर हृदयं देखील जिंकता येतात.
 प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
 सौजन्याने वागल्यास मनःशांती मिळते.
 यश मिळवायचं असेल तर स्वतःच स्वतःवर काही बंधन घाला.
 नम्रता माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा देते.
 काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
 प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
 व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.
 अहंकार हा माणसाच्या प्रगतीचा मोठा शत्रू आहे.
 प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.
 दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.
 जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
 माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
 विनम्रता आणि अहंकार हे एकत्र कधीच राहू शकत नाहीत
 केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
 तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा…. आत्ताच !
 जीवन म्हणजे एक प्रवास आहे, नेहमी शिकत राहा.
 आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
 या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
 ज्ञान हेच खरे संपत्तीचा खजिना आहे.
 उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.
 ज्ञान हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे.
 हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !
 वाचन हे ज्ञानाच्या सागराचे द्वार आहे.
 एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
 प्रश्न विचारणे ही ज्ञानाच्या शोधाची पहिली पायरी आहे.
 काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.
 ज्ञानाची खरी परीक्षा त्याचा योग्य वापर करण्यात आहे.
 काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
 अनुभव हे ज्ञानाचे सर्वोत्तम शिक्षक आहेत.
 तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!
 आदर हा संवादाचा मुख्य आधार आहे.
 आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
 यश मिळवण्यासाठी कधीही
शॉर्टकट नसतो,
 कष्ट आणि प्रयत्नाशिवाय यश कधीच मिळत नाही.
 स्वप्ने नवसाने पूर्ण होत नाहीत;
त्यासाठी अथक
परिश्रमांची आवश्यकता असते
 नम्रता आणि सद्गुणांनी जीवन अधिक सुंदर होते.
 प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा
 जीवनातील प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो, त्याचा लाभ घ्या.
 सत्याने मिळतं तेच टिकतं.
 सत्याच्या मार्गावर चालणारे नेहमी विजय मिळवतात.
 माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.
 अतिथी देवो भव ॥
 नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
 जीवन म्हणजे एक प्रवास आहे, नेहमी शिकत रहा 
 चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
 स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा.
 उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
 आत्मविश्वासाने आपण कोणतेही काम करू शकतो.
 खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
 आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवल्यास यश मिळते.
 निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
 प्रामाणिकपणा आणि सत्यता यशाचे महत्त्वाचे घटक आहेत.
 आपल्यामुळे दुसऱ्याला दुःख होईल असे कधीही वागू नका.
 आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा.
 दुःख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
 यशासाठी प्रामाणिकपणा आणि सत्यता आवश्यक आहे.
 अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
 आधी विचार करा; मग कृती करा.
 फ़क्त स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि स्वतःसाठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
 स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.
 एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
 आत्मविश्वासानेच आपले कर्तृत्व दिसते.
 आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवल्यास यश मिळते.
 आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.
 प्रयत्न करत रहा, यश तुमच्या पावलांवर येईल.
 निरंतर प्रयत्नांमुळेच आपण यशस्वी होतो.
 प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही.
 हसा, खेळा पण शिस्त पाळा.
 जीवनातील आनंद आपल्या दृष्टिकोनात आहे.
  
 शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.
 सकारात्मक दृष्टिकोनाने जीवन आनंदमय बनते.
  
  
 तन्मयता नसेल तर, विद्वत्ता व्यर्थ आहे.
 आपल्या दृष्टिकोनानुसार जीवनाचा आनंद मिळतो.
 जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
 जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
 सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा
 परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
 माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.
 मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
 हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
 आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
 स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
 प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
 स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.
 

खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.

 वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !!
 प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
 तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे
 गर्वाचं घर नेहमीच खाली असतं
 जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.
 जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही.
 झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
 आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते, हृदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि हृदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
 माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी
 जीवनातील आनंद आपल्या दृष्टिकोनात आहे.
 एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
 क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.
 आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !
 आपल्या चुकांतून शिकून पुढे चला.
 प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.
 चुकांमधून शिकणे हे प्रगतीचे चिन्ह आहे.
 स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
 चुकांतूनच आपण सुधारतो.
 अश्रुंनीच हृदये कळतात आणि जुळतात.
 आनंद फक्त बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतो, तो आपल्या आत आहे.
 हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
 आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून आपल्या मनात असतो.
 आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
 आपल्या अंतःकरणातच खरा आनंद असतो.
 बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?
 संकटे येतात ते आपल्याला घडवण्यासाठी.
 कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !
 संकटे आपल्याला अधिक सक्षम बनवतात.
 टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.
 संकटातूनच आपली खरी परीक्षा होते.
 नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.
 मनाची शक्ती सर्वांत मोठी शक्ती आहे.
 यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
 सकारात्मक दृष्टिकोनाने जीवन आनंदमय बनते.
 आपल्या दृष्टिकोनानुसार जीवनाचा आनंद मिळतो.
 कविता म्हणजे भावनांचं चित्र!
 स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा.
 भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फूल कशासाठी जगायचं हे शिकवते.
 आत्मविश्वासाने आपण कोणतेही काम करू शकतो.
 वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
 आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवल्यास यश मिळते.
 जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे
 खिडकी म्हणजे आकाश नसतं.
 ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.
 आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
 स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !
 एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा.
 वळेची किंमत ओळखा आणि त्याचा योग्य वापर करा.
 कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
 परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी !
 गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
 मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
 आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
 शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
 पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
 तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
 

जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.

 मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
 वेळेचा आदर करावा.
 कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
 आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
 वेळेचा योग्य वापर यशस्वी जीवनाचा पाया आहे.
 लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची जापला नसते.
 आयुष्यात चांगले मित्र हिच खरं संपत्ती आहे.
 चांगले मित्र आपल्याला जीवनात साथ देतात.
 जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !
 मित्र हेच खऱ्या संपत्तीचे प्रतीक आहेत.
 समाधान हा सुखाचा खरा स्रोत आहे.
 सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
 समाधानी राहिल्यास जीवन सुखी होते.
 श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
 समाधानानेच आपले जीवन सुंदर बनते.
 अश्रु येणं हे माणसाला हृदय असल्याचं द्योतक आहे.
 आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
 नेहमी सकारात्मक विचार करा.
 विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
 देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !
 सकारात्मक विचारांनी जीवनातील अडचणी सोप्या होतात.
 मूर्खाना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
 तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
 कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
 आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
 ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.
 व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
 आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.
 चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
 कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
 प्रयत्नांमुळेच ध्येय साध्य होते.
 मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
 जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !
 एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.
 ध्येय ठरवल्यास यश मिळवता येते.
 आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
 ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी प्रयत्न करा.
 आपल्या चुकांतून शिकून पुढे चला.
 आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
 समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
 समाधानी जीवनातच खरा आनंद असतो.
 ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
 तुलना करावी पण अवहेलना करू नये.
 विचार स्वच्छ आणि सकारात्मक ठेवा.
 समाधान हेच खरे सुख आहे.
 अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
 विचारांवर नियंत्रण ठेवल्यास यश मिळवता येते.
 सुखाचे खरे रहस्य म्हणजे समाधान.
 स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वतःचा वापर कुणाला करु देऊ नका.
 जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.
 मेहनतीनेच आणि प्रामाणिकपणानेच यश मिळते.
 ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
 यशासाठी प्रामाणिकपणा आणि मेहनत आवश्यक आहे.
 तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
 आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा.
 प्रामाणिकपणा आणि मेहनत यामुळे यश मिळते.
 संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
 चुकांमधून शिकणे हे प्रगतीचे चिन्ह आहे.
 चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
 साध्या गोष्टींचा आनंद लहान असतो, पण महत्त्वाचा असतो.
 आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
 चुकांतूनच आपण सुधारतो.
 तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
 आनंद फक्त बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतो, तो आपल्या आत आहे.
 साध्या गोष्टींमध्ये खरा आनंद असतो.
 रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.
 चुकांतूनच आपण सुधारतो.
 समस्या म्हणजे नवी संधी.
 चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
 चुकांमधून शिकणे हे प्रगतीचे चिन्ह आहे.
 लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
 समस्या संधींच्या रुपात असतात.
 आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा
 सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
 समस्यांमधून संधी शोधा.
 आपल्या चुकांतून शिकून पुढे चला.
 पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
 आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून आपल्या मनात असतो.
 काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.
 अपयशानेच यशाची वाट मोकळी होते.
 उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही
 आपल्या अंतःकरणातच खरा आनंद असतो.
 जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
 आपयशातूनच आपण यश मिळवतो.
 मनाची शक्ती सर्वांत मोठी शक्ती आहे.
 तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
 सकारात्मकता जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे.
 संकटे येतात ते आपल्याला घडवण्यासाठी.
 प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.
 शीलाशिवाय विद्या फुकाची आहे.
 ध्येय ठरवल्यास यश मिळवता येते.
 आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
 विद्या विनयेन शोभते ॥
 प्रयत्नांमुळेच ध्येय साध्य होते.
 आयुष्यात प्रेम कारा; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
 सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात
 ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी प्रयत्न करा.
 मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
 सकारात्मक विचारांनीच आपले जीवन साकारते.
 अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.
 शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥
 शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥
 आपल्या विचारांप्रमाणेच आपले जीवन बनते.
 सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते
 सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
 आपण जे पण आहोत ते, आपल्या विचारांचे फळ आहोत.
 ज्ञान हेच खरं संपत्ती आहे.
 सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
 प्रत्येक दिवस नवीन आव्हानांसाठी सज्ज असतो.
 मनाच्या शांततेतच खरे समाधान आहे.
 संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच
 दररोज आपण नवीन गोष्टी शिकू शकतो.
 शांत मन आपल्याला खरे सुख मिळवून देते.
 अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
 प्रत्येक दिवस हा एक नवीन संधीचा आहे.
 सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
 मनाची शांती सर्वांत मोठं धन आहे.
 तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
 शीलाशिवाय विद्या फुकाची आहे.
 स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी मेहनत करावी लागते.
 प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही.
 कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.
 सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
 निरंतर प्रयत्नांमुळेच आपण यशस्वी होतो.
 अंथरूण बघून पाय पसरा.
 संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसतात 
 प्रयत्न करत रहा, यश नक्कीच मिळेल.
 अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
 अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
 विचारांची स्पष्टता मनाला शांती देते.
 स्वतःवर विश्वास ठेवल्यास यश प्राप्त होते.
 रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !
 आत्मविश्वासाने आपण कोणत्याही आव्हानांना सामोरे जाऊ शकतो.
 छोट्या आनंदांतच खरे सुख दडलेले असते.
 मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
 स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वासाने जग जिंकता येते.
 लहानलहान आनंदाचे क्षण जीवनात मोठे सुख देतात.
 अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.
 आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवल्यास यश मिळते.
 मेहनतीशिवाय कोणतेही स्वप्न पूर्ण होत नाही.
 स्वतःची ओळख आणि आत्मविश्वास जीवनात महत्त्वाचे आहेत.
 स्वप्नांची पूर्तता मेहनतीवर अवलंबून असते
 स्वतःला ओळखा आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा.
 जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
 समर्पण आणि संयम यशाचे रहस्य आहे.
 कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.
 ध्येय साध्य करण्यासाठी समर्पण आणि संयम आवश्यक आहे.
 यशासाठी समर्पण आणि संयम महत्त्वाचे आहेत.

Leave a Comment