50 सुंदर शालेय सुविचार शालेय परिपाठासाठी उपयुक्त सुविचार fifty shaley good thought
भारताचे कल्याण हेच माझे कल्याण.
हास्य ही एक दौलत आहे! ती कितीही उधळली तरी न संपणारी.
सर्व शिक्षणाचे ध्येय माणूस निर्माण करणे हेच हवे. स्वामी विवेकांनद.
सर्व गुणामधील अत्यंत महत्वाचा आणि परिणामकारक गुण म्हणजे तळमळ होय.
शाळा म्हणजे सुसंस्कृत नागरिक तयार करणेचे पवित्र क्षेत्र. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जो मुळातच सदगुणी असतो, त्यावर दुर्गुणचा काहीही परिणाम होत नाही.
शिक्षणाचा मुख्य हेतू हा मानवी मनाच्या विविध शक्तींचा विकास करणे होय. योगी अरविंद
सगळ्या गोष्टी हातातून निघून गेल्यावर जे उरते त्याला अनुभव म्हणतात.
शिक्षण म्हणजे शरीर व बुध्दी यांचा समतोल विकास. म. गांधी
जीवन फलासारखे असु द्या पण ध्येय मात्र मधमशीप्रमाणे ठेवा.
आधुनिक राष्ट्राच्या उभारणीसाठी शिक्षणासारखे कोणतेही प्रभावी साधन नाही. पंडित नेहरु
प्रयत्न हा परिस आहे. त्याचे स्पर्शाने नरकाचे नंदवन होते.
शिक्षणाला निती अणि चारित्र्याचे अधिष्ठान हवे. डॉ. राधाकृष्णन
वसन शरिराचे रक्षण करते तर व्यसन घराची राखरांगोळी करतो.
स्नहोचा एक कटाक्ष दुःखी हृदयाला कुबेराच्या संपतीपेक्षा अधिक मोलाचा असतो.
शिक्षणाची मुळे कडू असली तरी त्याचे फळे मधुर असतात.
ग्रंथ हेच गुरु होत.
आपल्या हातून काही चुका घडल्यास आपल्यामुळे ज्यांना त्रास होईल त्यांच्याजवळ दिलगिरी व्यक्त करणे हा
मनाचा मोठेपणा आहे.
प्रेम, सेवा, त्या हेच राष्ट्र धर्माचे सूत्र आहे.
श्रमाच्या वेलीला यशाची फुले येतात.
स्वच्छ जयाचे अंतर तेच देवाचे मंदिर, सुंदर अक्षर हा खरा सुरेख दागिना आहे.
आळस हा मानसाचा खरा शत्रु आहे.
उत्साह ही जीवनाची अजब किल्ली आहे.
सत्य तेथे अहिंसा, गुण तेथे प्रशंसा.
जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.
ज्ञान मानवाचा तिसरा डोळा आहे.
खूप हासा, खेळा पण शिस्त पाळा.
त्यागाने पापाचे मुद्दल फिटते, दानाने पापाचे व्याज चुकते.
निष्क्रिय महत्वकांक्षा म्हणजे अपयशाला आमंत्रण आहे.
ज्यांचावर आपल्याला मात करता येत नाही त्यांच्याशी हातमिळवणी करणेच श्रेयस्कार असते.
कोण कोणासारखा दिसतो यापेक्षा कोण कसोणासारखा वागतो याला अधिक किंमत आहे.
विद्यार्थी हा शाळेचा अलंकार आहे.
पुस्तकासारखा मित्र नाही, ग्रंथासरखा गुरु नाही.
नीतिमान व हसमुख शिक्षक हे शाळेचे वैभव आहे.
परीक्षेच्या निकाला दिवशी हसायचे असेल तर वर्षभर डोळयात पाणी येईपर्यंत अभ्यास करा.
गजर ही शोधाची जननी आहे.
ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात दुसरी कोणतीही नाही.
चुक निस्तरीत बसण्यापेक्षा ती न केलेली बरी.
आनंद मन माणसाचा मोठा खजिना आहे.