75 सुंदर शालेय सुविचार शालेय परिपाठासाठी उपयुक्त सुविचार good thought shaley suvichar
१) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
२) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
५) यश मिळवायचं असेल तर स्वतःच स्वतःवर काही बंधन घाला.
६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
७) ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
१०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
१२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
१३) आपण जे पेरतो तेच उगवतं.
१४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
१५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
१६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
१७) हातात रिकामे पात्र पाहून असे समजू नका काहीतरी मागायला आला आहे, कदाचित तो सर्वकाही दान करुन आला असेल.
१८) लोक कौतुक करो वा ना करो, आपण आपल्यासाठी आपले काम चोख कैले पाहीजे, कारण चुका तर लोक देवा च्याही काढतात.
१९) पुस्तकांप्रमाणे माणसांना पण वाचायला शिका कारण पुस्तके माहिती देतात आणि माणसं अनुभव…
२०) फुलपाखरु क्षण मोजते, मग त्याला आनंदाने जगण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो.
२१) गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते, परंतु वटवृक्ष उशीरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो, तसेच चांगले विचार रुजण्यासाठीखुप उशीर लागतो पण एकदा रूजले की आयुष्यभर विसरत नाही.
२२) शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य…
२३) माणुसकी बघितली तर दिसते, दाखवली तर भेटते, जाणली तर शेवटपर्यंत टिकते.
२४) कसलं न कसलं वेड अवश्य हवं माणसाला, वेडं होता येत नाही तो शहाणा माणूस कसला..
२५) ध्येयवेड्या व्यक्तिच्या कामाच्या वेळेला सुट्टी नसते व स्वप्नाना अंत नसतो….
२६) पुर्णविराम म्हणजे शेवट नाही कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो, त्याचप्रमाणे आयुष्याच्या लेखात अपयश आले तरी नव्याने यशाची सुरुवात करु शकतो.
२७) मन ओळखणाऱ्या माणसांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी असते.
२८) फांदीवर बसलेली चिमणी फांदी तुटेल म्हणून कधीच घाबरत नाही कारण ती फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवते.
२९) सुख आणि दुःख आपल्या मनात उगवलेली दोन झाडे आहेत, आपण ज्याला जास्त खतपाणी घालू तेच जोरात वाढणार..
३०) एखाद्या व्यक्तिची महानता त्याचेकडे काय आहे यापेक्षा तो इतरांना काय देऊ करतो यावर ठरते.
३१) आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढयावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल,
३२) मुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
३३) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच पटनांचा शेवट अवलंबून असतो.
३४) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
३५) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
३६) प्रार्थना म्हणजे मनाचं स्नान,
३७) आपण जे पेरतो तेच उगवतं.
३८) जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही.
३९) फळाची अपेक्षा करून सत्कर्म कधीच करु नये.
४०) यश मिळवायचं असेल तर स्वतःच स्वत:वर काही बंधन घाला.
४१) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
४२) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
४३) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
४४) ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं,
४५) प्रेम सर्वांचर करा पण श्रध्दा फक्त परमेश्वरावरच ठेवा.
४६) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास,
४७) आधी विचार करा, मग कृती करा.
४८) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस ।
४९) आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.
५०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
५१) फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वतः साठी जगून दुसण्यांसाठी जगलास तर जगलास !
५२) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
५३) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
५४) आत्मविश्वास हेच संरक्षणाचे साधन आहे.
५५) शांतीने रागाला, नम्रतेने अभिमानाला, सरळतेने मायेला तसेच समाधानाने लोभीपणाला जिंकले पाहिजे.
५६) सेवाधर्म हा इतका कठीण आहे की, योगी लोकदेखील तेथपर्यंत पोहचू शकत नाहीत.
५७) नम्रता म्हणजे ज्ञानाचा मापदंड आहे.
५८) ज्याचे मन निरंतर धर्मरत असते त्याला देवदेखील नमस्कार करतो.
५९) दुष्टांच्या संगतीने सदाचार लोप पावतो.
६०) दान घेण्यात वाटणारे सुख हे क्षणिक असते; परंतु दान देण्याने जे सुख प्राप्त होते ते जीवनभर पुरत असते.
६१) दया अशी भाषा आहे की, जी बहिन्ऱ्यालाही ऐकायला येते आणि मुक्यालादेखील समजू शकते.
६२) जो शक्तीशाली असूनही क्षमा करतो आणि दरिद्री असूनही दान करतो असे पुरुष स्वर्गाच्याही वर राहत असतात.
६३) परमात्म्याची शक्ती अत्यंत अल्प असते. ने आपली श्रद्धाच
६४) हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे; परंतु एक दोष दूर करणे कठीण आहे.
६५) ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.
६६) नेहमी सावधान राहून प्रयत्नशील असावे.
६७) बुध्दीमंतांनी इतरांचा तिरस्कार करू नये.
६८) भितीने घावरून जाऊ नये, भयभीत मनुष्याजवळ भये शिघ्रतेने येत असतात.
६९) आतिथ्य हे घराचे वैभव आहे.
७०) समाधान हे घराचे सुख आहे.
प्रेम ही घराची प्रतिष्ठा आहे.
७१) परिश्रम म्हणजे जीवनाच्या साफल्याचे रहस्य
७२) आपण केलेल्या कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागते.
७३) क्षमा वृत्ती ठेवून क्रोध जिंकावा.
७४) माणूस प्रयत्नवादाने सर्व काही करू शकतो.
७५) शील आणि ज्ञान या दोहोंच्या समन्वयानेच जीवनास संपूर्ण श्रेष्ठता प्राप्त होते.