स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचे कायदे आणि सनावळी mahtwache kayde ani sanavali 

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचे कायदे आणि सनावळी mahtwache kayde ani sanavali 1. सतीबंदी कायदा -1829 2. विधवा पुनर्विवाह कायदा -1856 3. धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866 4. भारतीय घटस्फोट कायदा-1869 5. मानवी हक्क संरक्षण कायदा-1993 6. आनंदी विवाह कायदा-1909 7. मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा-1986 8. विशेष विवाह -1954 9. हिंदू दत्तक … Read more

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रश्नमंजुषा उपक्रम independence day prashnamanjusha 

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रश्नमंजुषा उपक्रम independence day prashnamanjusha  नमस्कार आज आपण आपल्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिना विषयी प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे यामध्ये खालील प्रमाणे प्रश्न विचारण्यात आली. १.आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले? उत्तर आहे 15 ऑगस्ट 1947 २. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या देशभक्तांची नावे … Read more