500+ सुंदर मराठी शालेय सुविचार educational suvichar good thoughts
अणु. | शालेय मराठी सुविचार |
1. | सत्यमेव जयते |
2. | आळस हा माणसाचा शत्रू असतो |
3. | मनभर चर्चेपेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ असते. |
4. | विद्या विनयेन शोभते |
5. | माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हरानी नव्हे तर घामाच्या धारांनी होय |
6. | सुंदर हस्ताक्षर हा खरा दागिना आहे. |
7. | ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. |
8. | विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करते तेच खरे शिक्षण |
9. | माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजे माणुसकी होय. |
10. | स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी |
11. | एकता हि आपली शक्ती आहे |
12. | हसा, खेळ पण शिस्त पाळा |
13. | भक्तीचा प्रकाश जीवनात आनंद आणि समृद्धी देतो. |
14. | भक्तीच्या पवित्रतेने जीवनात शांती आणि प्रामाणिकता प्राप्त होतो. |
15. | कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दुर पळतात. |
16. | समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. |
17. | हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते. |
18. | केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो. |
19. | गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. |
20. | जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो |
21. | आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे. |
22. | तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना . |
23. | अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते |
24. | चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका. |
25. | व्यक्ति सर्वदा अन्यायाच्या साथी नसावा, पण न्यायाच्या साथी असावा |
26. | विचार करा, प्रारंभ करा, आणि आत्मविश्वासाने पुर्ण करा. |
27. | स्वतंत्रतेची निष्ठा असलेले माणूस सर्वदा सामर्थ्याच्या उंचावर असतो. |
28. | संसारातील सर्व शक्तिशाली वस्तू ही विचारशक्ती आहे |
29. | कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो. |
30. | आपयश ही यशाची पहिली पायरी आहे. |
31. | हृदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत. |
32. | परमेश्वर खऱ्या भावनेलाच साहाय्य करतो. |
33. | माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म. |
34. | भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये. |
35. | सामाजिक समस्यांवर चर्चा करणे ही समाजाची साक्षरता वाढवते. |
36. | बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी. |
37. | समाजात समस्यांचे समाधान करण्यासाठी प्रेरणा, सामाजिक बदलाव आणि सामाजिक समृद्धी आवश्यक आहेत. |
38. | समाजातील समस्या सोडवण्यासाठी गरजेचे समाजीकरण आणि उत्तरदायित्व घेतले पाहिजे. |
39. | शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय. |
40. | समाजातील समस्यांवर चांगले नजर ठेवणे आणि त्यांच्या सुधारणांसाठी कार्य करणे आपल्या कर्तव्य आहे. |
41. | तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको. |
42. | आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको. |
43. | आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात. |
44. | आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते. |
45. | जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका. |
46. | क्रोध माणसाला पशू बनवतो. |
47. | आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं. |
48. | अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप ! |
49. | जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार ! |
50. | स्वधर्माविषयी प्रेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म |
51. | लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत. |
52. | चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो. |
53. | आत्मविश्वास हा यशाचा खरा मार्गदर्शक आहे. |
54. | अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव. |
55. | स्वतःवर विश्वास ठेवा, जग तुमच्यावर विश्वास ठेवेल. |
56. | स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही. |
57. | आत्मविश्वासाने व्यक्तिमत्त्वाला तेज मिळते. |
58. | पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह ! |
59. | आत्मविश्वासानेच आपली क्षमता आणि कौशल्यांची ओळख होते. |
60. | पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो |
61. | संकटांचा सामना आत्मविश्वासाने करा, यश आपलेच आहे. |
62. | एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे. |
63. | आत्मविश्वासाने मनोबल वाढते आणि निर्णय घेणे सोपे होते. |
64. | दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो. |
65. | आत्मविश्वासाच्या बळावरच आपण स्वप्नांना साकार करू शकतो. |
66. | मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे. |
67. | जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही. |
68. | जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे |
69. | पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत. |
70. | एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥ |
71. | आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. |
72. | सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते. |
73. | अंहकार हा तपः साधनेचा महान शत्रू आहे. |
74. | गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो. |
75. | मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो. |
76. | शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो. |
77. | नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा. |
78. | सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे. |
79. | अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय. |
80. | थोडे थोडे पण सतत केलेले कामच फलदायी ठरते. |
81. | श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही. |
82. | सातत्याने कार्यरत राहिल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसते. |
83. | राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी. |
84. | आत्मविश्वास म्हणजेच यशस्वी जीवनाचा पाया. |
85. | संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. |
86. | आत्मविश्वासाने कोणतेही आव्हान सहज पार करता येते. |
87. | असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत. |
88. | आत्मविश्वासामुळे अशक्य वाटणारेही शक्य होते. |
89. | उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र. |
90. | आत्मविश्वास हा यशाचा खरा मार्गदर्शक आहे. |
91. | ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये. |
92. | ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते. |
93. | जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही |
94. | दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो. |
95. | पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही. |
96. | बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको. |
97. | मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे. |
98. | कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही. |
99. | सातत्याने काम करणारे कधीही पराभूत होत नाहीत. |
100. | शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो. |
101. | लहान लहान प्रयत्न सातत्याने केल्यास मोठे यश मिळते. |
102. | वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. |
103. | सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे. |
104. | भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो. |
105. | अडचणींना तोंड देऊनही सतत प्रयत्नरत राहा. |
106. | मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य. |
107. | सातत्य हेच स्वप्नांना वास्तवात आणते. |
108. | प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका. |
109. | सातत्यपूर्ण मेहनत हेच खऱ्या यशाचे रहस्य आहे. |
110. | पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही. |
111. | टीका करणाऱ्या शत्रुपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा. |
112. | मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे हृदयस्थ परमेश्वराविरूध्द. |
113. | इतरांच्या चुका पाहून शहाणपणाने शिकणे अधिक चांगले. |
114. | खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल |
115. | शहाणपण हे फक्त परिस्थिती हाताळण्यात नाही, तर विचार करण्याच्या दृष्टिकोनात आहे. |
116. | तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा. |
117. | विचारपूर्वक केलेली कृती नेहमी फळ देणारी असते. |
118. | वैभव त्यागात असते, संचयात नाही. |
119. | सातत्याने प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते. |
120. | जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं. |
121. | ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी धैर्य आणि सातत्य आवश्यक आहे. |
122. | शहाणपण हे वयावर नाही तर अनुभवावर अवलंबून असते |
123. | तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे. |
124. | जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील. |
125. | गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर. |
126. | माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजे माणुसकी होय. |
127. | जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल. |
128. | अनुभवी माणसाचे सल्ले नेहमी मोलाचे असतात. |
129. | शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय नेहमी योग्य ठरतात. |
130. | क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते. |
131. | विचारांची खोली ही खऱ्या बुद्धिमत्तेची ओळख आहे. |
132. | स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना. |
133. | जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो. |
134. | प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती. |
135. | ज्ञान हे वाचनाने मिळते, पण शहाणपण अनुभवाने येते. |
136. | आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. |
137. | मूल्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाला तेज देतात. |
138. | दया क्षमा शांती तेथे देवची वसती |
139. | जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात. |
140. | सत्य, इमानदारी, आणि नम्रता ही जीवनातील सर्वोच्च मूल्ये आहेत. |
141. | सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही. |
142. | मूल्यांच्या आधारावर निर्णय घेतल्यास कधीही पश्चात्ताप होत नाही. |
143. | उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं. |
144. | मूल्यांच्या आधारावर निर्णय घेतल्यास कधीही पश्चात्ताप होत नाही. |
145. | मुल्यांनुसार वागणे म्हणजेच जीवनाचा खरा आदर्श दाखवणे. |
146. | लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे. |
147. | आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही. |
148. | बुद्धिमत्ता म्हणजे माहितीचे योग्य वापर करणे. |
149. | मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते. |
150. | शहाणपणाने घेतलेले निर्णय आयुष्य बदलून टाकतात. |
151. | जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते. |
152. | मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य. |
153. | मरावे परी कीर्तीरूपे उरावे. |
154. | सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते. |
155. | जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. |
156. | जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही. |
157. | उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो. |
158. | संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. |
159. | पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते. |
160. | मूल्यांनी सज्ज असलेले जीवनच खरे समाधान देणारे असते. |
161. | दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात. |
162. | मूल्यांची नीती नेहमी पालन करा, ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. |
163. | जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वतः झीजा आणि इतरांना गंध द्या |
164. | नैतिक मूल्ये आणि संस्कार हीच आपली खरी ओळख आहे. |
165. | त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या ! |
166. | आदर्श मूल्ये असलेली व्यक्ती समाजाचा आधारस्तंभ बनते. |
167. | स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला |
168. | विद्यार्थ्याच्या वर्तनात इष्ट बदल घडवते तेच खरे शिक्षण |
169. | स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे. |
170. | विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे खरे शिक्षण |
171. | विनम्रता आणि अहंकार हे एकत्र कधीच राहू शकत नाहीत. |
172. | ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. |
173. | दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय. |
174. | जेथे अहंकार आहे, तेथे स्नेह आणि प्रेम नाही. |
175. | तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं. |
176. | मोठेपणाने वागण्यासाठी अहंकाराला त्याग करावा लागतो. |
177. | बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते. |
178. | आत्मपरीक्षण केल्यास अहंकार नाहीसा होतो. |
179. | चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही. |
180. | जीवनातील खरी सुख-शांती अहंकारमुक्त जीवनात आहे. |
181. | केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. |
182. | जीवनात मूल्ये जपल्यास खऱ्या अर्थाने यशस्वी होता येते. |
183. | एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा. |
184. | शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. |
185. | ऐकावे जनाचे करावे मनाचे. |
186. | उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो |
187. | परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा |
188. | फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. |
189. | जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते. |
190. | आपण जे पेरतो तेच उगवतं. |
191. | शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो. |
192. | छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. |
193. | दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं. |
194. | मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. |
195. | जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते. |
196. | चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! |
197. | शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका. |
198. | प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस ! |
199. | आदर दिला तरच आपली मूल्ये आणि संस्कार टिकून राहतात. |
200. | नम्रता हीच खरी सज्जनतेची ओळख आहे. |
201. | यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. |
202. | कोणत्याही प्रसंगाला संयम आणि उत्तर दिले तर यशस्वी होते |
203. | ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. |
204. | सौम्य शब्दांनी कठोर हृदयं देखील जिंकता येतात. |
प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. | |
सौजन्याने वागल्यास मनःशांती मिळते. | |
यश मिळवायचं असेल तर स्वतःच स्वतःवर काही बंधन घाला. | |
नम्रता माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा देते. | |
काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो. | |
प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान | |
व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते. | |
अहंकार हा माणसाच्या प्रगतीचा मोठा शत्रू आहे. | |
प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो. | |
दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं. | |
जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. | |
माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे. | |
विनम्रता आणि अहंकार हे एकत्र कधीच राहू शकत नाहीत | |
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे. | |
तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा…. आत्ताच ! | |
जीवन म्हणजे एक प्रवास आहे, नेहमी शिकत राहा. | |
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. | |
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. | |
ज्ञान हेच खरे संपत्तीचा खजिना आहे. | |
उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा. | |
ज्ञान हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे. | |
हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे ! | |
वाचन हे ज्ञानाच्या सागराचे द्वार आहे. | |
एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा. | |
प्रश्न विचारणे ही ज्ञानाच्या शोधाची पहिली पायरी आहे. | |
काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो. | |
ज्ञानाची खरी परीक्षा त्याचा योग्य वापर करण्यात आहे. | |
काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच. | |
अनुभव हे ज्ञानाचे सर्वोत्तम शिक्षक आहेत. | |
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार! | |
आदर हा संवादाचा मुख्य आधार आहे. | |
आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका, | |
यश मिळवण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो, | |
कष्ट आणि प्रयत्नाशिवाय यश कधीच मिळत नाही. | |
स्वप्ने नवसाने पूर्ण होत नाहीत; त्यासाठी अथक परिश्रमांची आवश्यकता असते | |
नम्रता आणि सद्गुणांनी जीवन अधिक सुंदर होते. | |
प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा | |
जीवनातील प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो, त्याचा लाभ घ्या. | |
सत्याने मिळतं तेच टिकतं. | |
सत्याच्या मार्गावर चालणारे नेहमी विजय मिळवतात. | |
माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक. | |
अतिथी देवो भव ॥ | |
नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी. | |
जीवन म्हणजे एक प्रवास आहे, नेहमी शिकत रहा | |
चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा. | |
स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. | |
उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. | |
आत्मविश्वासाने आपण कोणतेही काम करू शकतो. | |
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. | |
आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवल्यास यश मिळते. | |
निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. | |
प्रामाणिकपणा आणि सत्यता यशाचे महत्त्वाचे घटक आहेत. | |
आपल्यामुळे दुसऱ्याला दुःख होईल असे कधीही वागू नका. | |
आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. | |
दुःख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा. | |
यशासाठी प्रामाणिकपणा आणि सत्यता आवश्यक आहे. | |
अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा. | |
आधी विचार करा; मग कृती करा. | |
फ़क्त स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि स्वतःसाठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ! | |
स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. | |
एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री. | |
आत्मविश्वासानेच आपले कर्तृत्व दिसते. | |
आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवल्यास यश मिळते. | |
आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा. | |
प्रयत्न करत रहा, यश तुमच्या पावलांवर येईल. | |
निरंतर प्रयत्नांमुळेच आपण यशस्वी होतो. | |
प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. | |
हसा, खेळा पण शिस्त पाळा. | |
जीवनातील आनंद आपल्या दृष्टिकोनात आहे. | |
शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे. | |
सकारात्मक दृष्टिकोनाने जीवन आनंदमय बनते. | |
तन्मयता नसेल तर, विद्वत्ता व्यर्थ आहे. | |
आपल्या दृष्टिकोनानुसार जीवनाचा आनंद मिळतो. | |
जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो. | |
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण. | |
सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा | |
परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही. | |
माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात. | |
मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा. | |
हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची ! | |
आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो. | |
स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो. | |
प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. | |
स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे. | |
खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची. | |
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !! | |
प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. | |
तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे | |
गर्वाचं घर नेहमीच खाली असतं | |
जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे. | |
जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही. | |
झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो. | |
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते, हृदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि हृदय हरूनदेखील जिंकलेलं असतं. | |
माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी | |
जीवनातील आनंद आपल्या दृष्टिकोनात आहे. | |
एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो. | |
क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही. | |
आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र ! | |
आपल्या चुकांतून शिकून पुढे चला. | |
प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका. | |
चुकांमधून शिकणे हे प्रगतीचे चिन्ह आहे. | |
स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात. | |
चुकांतूनच आपण सुधारतो. | |
अश्रुंनीच हृदये कळतात आणि जुळतात. | |
आनंद फक्त बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतो, तो आपल्या आत आहे. | |
हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. | |
आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून आपल्या मनात असतो. | |
आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही. | |
आपल्या अंतःकरणातच खरा आनंद असतो. | |
बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ? | |
संकटे येतात ते आपल्याला घडवण्यासाठी. | |
कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर ! | |
संकटे आपल्याला अधिक सक्षम बनवतात. | |
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही. | |
संकटातूनच आपली खरी परीक्षा होते. | |
नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका. | |
मनाची शक्ती सर्वांत मोठी शक्ती आहे. | |
यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. | |
सकारात्मक दृष्टिकोनाने जीवन आनंदमय बनते. | |
आपल्या दृष्टिकोनानुसार जीवनाचा आनंद मिळतो. | |
कविता म्हणजे भावनांचं चित्र! | |
स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. | |
भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फूल कशासाठी जगायचं हे शिकवते. | |
आत्मविश्वासाने आपण कोणतेही काम करू शकतो. | |
वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन. | |
आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवल्यास यश मिळते. | |
जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे | |
खिडकी म्हणजे आकाश नसतं. | |
ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा. | |
आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा. | |
स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता ! | |
एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा. | |
वळेची किंमत ओळखा आणि त्याचा योग्य वापर करा. | |
कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो. | |
परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी ! | |
गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं ! | |
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही. | |
आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात. | |
शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच. | |
पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका. | |
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते. | |
जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका. | |
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते. | |
वेळेचा आदर करावा. | |
कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात. | |
आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे. | |
वेळेचा योग्य वापर यशस्वी जीवनाचा पाया आहे. | |
लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची जापला नसते. | |
आयुष्यात चांगले मित्र हिच खरं संपत्ती आहे. | |
चांगले मित्र आपल्याला जीवनात साथ देतात. | |
जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार ! | |
मित्र हेच खऱ्या संपत्तीचे प्रतीक आहेत. | |
समाधान हा सुखाचा खरा स्रोत आहे. | |
सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो. | |
समाधानी राहिल्यास जीवन सुखी होते. | |
श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो. | |
समाधानानेच आपले जीवन सुंदर बनते. | |
अश्रु येणं हे माणसाला हृदय असल्याचं द्योतक आहे. | |
आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं. | |
नेहमी सकारात्मक विचार करा. | |
विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. | |
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ! | |
सकारात्मक विचारांनी जीवनातील अडचणी सोप्या होतात. | |
मूर्खाना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच ! | |
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. | |
कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा. | |
आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. | |
ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही. | |
व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा. | |
आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते. | |
चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो. | |
कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही. | |
प्रयत्नांमुळेच ध्येय साध्य होते. | |
मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही. | |
जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम ! | |
एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही. | |
ध्येय ठरवल्यास यश मिळवता येते. | |
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. | |
ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी प्रयत्न करा. | |
आपल्या चुकांतून शिकून पुढे चला. | |
आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही. | |
समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. | |
समाधानी जीवनातच खरा आनंद असतो. | |
ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो. | |
तुलना करावी पण अवहेलना करू नये. | |
विचार स्वच्छ आणि सकारात्मक ठेवा. | |
समाधान हेच खरे सुख आहे. | |
अनुभवासारखा दुसरा गुरू नाही. | |
विचारांवर नियंत्रण ठेवल्यास यश मिळवता येते. | |
सुखाचे खरे रहस्य म्हणजे समाधान. | |
स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वतःचा वापर कुणाला करु देऊ नका. | |
जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा. | |
मेहनतीनेच आणि प्रामाणिकपणानेच यश मिळते. | |
ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव ! | |
यशासाठी प्रामाणिकपणा आणि मेहनत आवश्यक आहे. | |
तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल. | |
आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा. | |
प्रामाणिकपणा आणि मेहनत यामुळे यश मिळते. | |
संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. | |
चुकांमधून शिकणे हे प्रगतीचे चिन्ह आहे. | |
चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते. | |
साध्या गोष्टींचा आनंद लहान असतो, पण महत्त्वाचा असतो. | |
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा. | |
चुकांतूनच आपण सुधारतो. | |
तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका. | |
आनंद फक्त बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतो, तो आपल्या आत आहे. | |
साध्या गोष्टींमध्ये खरा आनंद असतो. | |
रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो. | |
चुकांतूनच आपण सुधारतो. | |
समस्या म्हणजे नवी संधी. | |
चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे. | |
चुकांमधून शिकणे हे प्रगतीचे चिन्ह आहे. | |
लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं. | |
समस्या संधींच्या रुपात असतात. | |
आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा | |
सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या. | |
समस्यांमधून संधी शोधा. | |
आपल्या चुकांतून शिकून पुढे चला. | |
पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही. | |
आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून आपल्या मनात असतो. | |
काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं. | |
अपयशानेच यशाची वाट मोकळी होते. | |
उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही | |
आपल्या अंतःकरणातच खरा आनंद असतो. | |
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा. | |
आपयशातूनच आपण यश मिळवतो. | |
मनाची शक्ती सर्वांत मोठी शक्ती आहे. | |
तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. | |
सकारात्मकता जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे. | |
संकटे येतात ते आपल्याला घडवण्यासाठी. | |
प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही. | |
शीलाशिवाय विद्या फुकाची आहे. | |
ध्येय ठरवल्यास यश मिळवता येते. | |
आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही. | |
विद्या विनयेन शोभते ॥ | |
प्रयत्नांमुळेच ध्येय साध्य होते. | |
आयुष्यात प्रेम कारा; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका. | |
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात | |
ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी प्रयत्न करा. | |
मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका. | |
सकारात्मक विचारांनीच आपले जीवन साकारते. | |
अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात. | |
शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥ | |
शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥ | |
आपल्या विचारांप्रमाणेच आपले जीवन बनते. | |
सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते | |
सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. | |
आपण जे पण आहोत ते, आपल्या विचारांचे फळ आहोत. | |
ज्ञान हेच खरं संपत्ती आहे. | |
सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात. | |
प्रत्येक दिवस नवीन आव्हानांसाठी सज्ज असतो. | |
मनाच्या शांततेतच खरे समाधान आहे. | |
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच | |
दररोज आपण नवीन गोष्टी शिकू शकतो. | |
शांत मन आपल्याला खरे सुख मिळवून देते. | |
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. | |
प्रत्येक दिवस हा एक नवीन संधीचा आहे. | |
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात. | |
मनाची शांती सर्वांत मोठं धन आहे. | |
तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा. | |
शीलाशिवाय विद्या फुकाची आहे. | |
स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी मेहनत करावी लागते. | |
प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. | |
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात. | |
सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात. | |
निरंतर प्रयत्नांमुळेच आपण यशस्वी होतो. | |
अंथरूण बघून पाय पसरा. | |
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसतात | |
प्रयत्न करत रहा, यश नक्कीच मिळेल. | |
अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे. | |
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. | |
विचारांची स्पष्टता मनाला शांती देते. | |
स्वतःवर विश्वास ठेवल्यास यश प्राप्त होते. | |
रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन ! | |
आत्मविश्वासाने आपण कोणत्याही आव्हानांना सामोरे जाऊ शकतो. | |
छोट्या आनंदांतच खरे सुख दडलेले असते. | |
मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो. | |
स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वासाने जग जिंकता येते. | |
लहानलहान आनंदाचे क्षण जीवनात मोठे सुख देतात. | |
अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात. | |
आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवल्यास यश मिळते. | |
मेहनतीशिवाय कोणतेही स्वप्न पूर्ण होत नाही. | |
स्वतःची ओळख आणि आत्मविश्वास जीवनात महत्त्वाचे आहेत. | |
स्वप्नांची पूर्तता मेहनतीवर अवलंबून असते | |
स्वतःला ओळखा आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा. | |
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा. | |
समर्पण आणि संयम यशाचे रहस्य आहे. | |
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात. | |
ध्येय साध्य करण्यासाठी समर्पण आणि संयम आवश्यक आहे. | |
यशासाठी समर्पण आणि संयम महत्त्वाचे आहेत. |