TET परिसर अभ्यास व सा.शास्त्र बहुपर्यायी प्रश्नोत्तरे teacher eligibility test pyq

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TET परिसर अभ्यास व सा.शास्त्र बहुपर्यायी प्रश्नोत्तरे teacher eligibility test pyq

” जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते ?

1) नायट्रोजन

2) कार्बन डाय-ऑक्साइड

3) हेलियम

4) निऑन

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

थंड प्रदेशातील हिम …. हे असते ?

1) पारदर्शक

2) भरीव

3) अपारदर्शक

4) या पैकी नाही

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती ?

11854

2) 1865

3) 1891

4) 1877

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

नामदफा हे भारतातील प्रमुख अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ?

1) झारखंड

2) कर्नाटक

3) अरुणाचल प्रदेश

4) बिहार

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

सर्वात कमी क्षेत्र कोणत्या खंडामध्ये आहे ?

1) युरोप

2) आफ्रिका

3) रशिया

4) ऑस्ट्रेलिया

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

“कल्पक्कम “भारतातील अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?

1) कर्नाटक

2) गुजरात

3) तामीळनाडू

4) राजस्थान

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

जगामधले सर्वात मोठे बेट कोणता आहे ?

1) विक्टोरिया

2) ग्रीनलँड

3) जावा

4) यापैकी नाही

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते असते ?

1) राज्यसभा

2) लोकसभा

3) विधानसभा

4) विधान परिषद

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संघटना कोणी स्थापन केली ?

1) नाना जगन्नाथ शंकर शेठ

2) दादाभाई नौरोजी

3) पंडित जवाहरलाल नेहरू

4) यापैकी नाही

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

युगांतर या नावाचा साप्ताहिक खालीलपैकी कोणी काढले ?

1) सुभाष चंद्र बोस

2) भगतसिंग

3) बारिंद्राकुमार घोष

4) यापैकी नाही

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

” रियासतकार ” या नावाने कोणाला ओळखले जाते ?

1) जदुनाथ सरकार

2) गोविंद स. सरदेसाई

3) सुरेंद्रनाथ सेन

4) या पैकी नाही

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

परमहंस सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?

1) स्वामी विवेकानंद

2) स्वामी दयानंद सरस्वती

3) दादोबा पांडुरंग तरखडकर

4) या पैकी नाही

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली होती ?

1) स्वतंत्र मतदार संघ

2) आरक्षण

3) स्त्री शिक्षण

4) मंदिर प्रवेश

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

मी वनवासी ” हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

1) लक्ष्मण माने

2) साने गुरुजी

3) सिंधुताई सपकाळ

4) सावित्रीबाई फुले

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

” ढग आणि वाऱ्याची निर्मिती वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये होते ?

1) तपांबर

2) मध्यमबर

3) आयनंबर

4) यापैकी नाही

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात

1) मुंबई

2) चेन्नई

3) कोलकत्ता

4) बेंगलोर

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

टाटा लोह आणि पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

1) भुवनेश्वर

2) दुर्गापूर

3) भिलाई

4) जमशेदपूर

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

गुलामगिरी “या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ?

1) महात्मा ज्योतिबा फुले

2) राजश्री शाहू महाराज

3) महर्षी धोंडो केशव कर्वे

4) राजा राम मोहन रॉय

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

सिमेंट उद्योगांमध्ये खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची गरज असते ?

1) लोहखनिज

2) चुनखडी

3) नैसर्गिक वायू

4) चांदी

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

आत्मीय सभेची ” स्थापना खालीलपैकी कोणी केली ?

1) महात्मा गांधी

2) राजा राममोहन राय

3) विनोबा भावे

4) भगतसिंग

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

1930 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरांमध्ये मार्शल ला पुकारण्यात आला होता ?

1) सातारा

2) सांगली

3) सोलापूर

4) कोल्हापूर

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

तुतीकोरीन हे भारतामध्ये प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे ?

1) महाराष्ट्र

2) तामिळनाडू

3) आंध्र प्रदेश

4) ओडीसा

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी सुरू झाला ?

1) प्रवरानगर

2) बेलापूर

3) कोपरगाव

4) राहुरी

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

भारता मधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन कोणत्या राज्यात आहे ?

1) केरळ

2) पश्चिम बंगाल

3) झारखंड

4) आंध्र प्रदेश

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

आकारमानाने भारतातील सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे ?

1) मध्य प्रदेश

2) उत्तर प्रदेश

3) राजस्थान

4) कर्नाटक

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

दिवसा समुद्रांकडून जमिनीकडे वाहणारे वारे कोणते असतात ?

1) खारे वारे

2) मतलई वारे

3) व्यापारी वारे

4) यापैकी नाही

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे ?

1) प्रवळीय निर्मित

2) विवर्तनीय निर्मित

3) ज्वालामुखीय निर्मीत

4) जलोदिय निर्मित

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मंत्री ” यांचे काम कोणते होते ?

1) राज्यकारभार चालवणे

2) राज्याचा जमा खर्च पाहणे

3) धर्माची कामे पाहणे

4) पत्रव्यवहार सांभाळणे

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

जगातील सर्वात मोठा महासागर खालीलपैकी कोणता आहे ?

1) अटलांटिक महासागर

2) हिंदी महासागर

3) पॅसिफिक महासागर

4) अरबी समुद्र

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

चुनखडक पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे ?

1) अग्निजन्य

2) स्तरीत

3) गाळाचे

4) यापैकी नाही

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

दक्षिण गोलार्ध मधील सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो ?

1) 21 जून

2) 22 डिसेंबर

3) 14 जून

4) 14 मे

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात येणारे पीक खालीलपैकी कोणते आहे ?

1) गहू

2) सोयाबीन

3) ज्वारी

4) भुईमूग

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

देशातील पडीत जमिनीचे क्षेत्र किती टक्के आहे ?

1) 12%

2) 8%

3) 17%

4) 27%

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

चहाची लागवड प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यात केली गेली ?

1) हिमाचल प्रदेश

2) झारखंड

3) पश्चिम बंगाल

4) आसाम

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

तिरुपती हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ?

1) कर्नाटक

2) महाराष्ट्र

3) आंध्र प्रदेश

4) गुजरात

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

खालीलपैकी कोणत्या प्रदेशांमध्ये वर्षभर सूर्यकिरण लंबरूप पडतात ?

1) ध्रुवीय प्रदेश

2) विषुववृत्तीय प्रदेश

3) किनारी प्रदेश

4) सॅव्हाना प्रदेश

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

गुलमर्ग, सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत ?

1) हिमाचल प्रदेश

2) पश्चिम बंगाल

3) जम्मू-काश्मीर

4) उत्तराखंड

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

टुंड्रा प्रदेशाचं प्रमुख वैशिष्ट्य कोणता आहे ?

1) दीर्घकाळ उन्हाळा

2) दीर्घकाळ पावसाळा

3) दीर्घकाळ हिवाळा

4) यापैकी नाही

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा खालीलपैकी कशा प्रकारचा आहे ?

1) चौरास कृती

2) त्रिकोणाकृती

3) आयाताकार

4) वर्तुळाकार

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

सह्याद्री पर्वत हा खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेला आहे ?

1) पूर्व-पश्चिम

2) उत्तर-दक्षिण

3) ईशान्य वायव्य

4) आग्नेय नैऋत्य

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे (ILO) मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?

1) हेग

2) न्युयॉर्क

3) जीनिव्हा

4) पॅरीस

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

तुतीकोरीन हे भारतातील महत्वाचे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे ?

1) केरळ

2) पश्चिम बंगाल

3) तामिळनाडू

4) गोवा

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती ?

1) 1902

2) 1903

3) 1904

4) 1905

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

खतफोडी च्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते ?

1) बुटकेश्वर दत्त

2) महात्मा फुले

3) विष्णुशास्त्री पंडित

4) ईश्वरचंद्र विद्यासागर

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

महात्मा गांधीजींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग खालीलपैकी कोणता होता ?

1) चंपारण्य

2) खेडा

3) बार्डोली

4) मुळशी

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

खालील पैकी कोणत्या प्रांतात चौरी चौरा ही घटना घडली होती ?

1) बंगाल

2) गुजरात

3) मुंबई

4) उत्तर प्रदेश

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

लंडन येथे ओडवायचा खून खालीलपैकी कोणी केला ?

1) मदनलाल धिंग्रा

2) उधमसिंग

3) कर्जन वायली

4) बुटकेश्वर दत्त

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

जलियांवाला बाग हत्याकांड यास खालीलपैकी कोण जबाबदार होते ?

1) लॉर्ड कर्जन

2) लॉर्ड रिपन

3) जनरल डायर

4) मायकेल ओडवायर

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

मानवी समता नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते ?

1) महात्मा गांधी

2) महर्षी कर्वे

3) लोकमान्य टिळक

4) यापैकी नाही

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

the archaeology of knowledge हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?

1) कार्ल मार्क्स

2) मायकेल फुको.

3) जॉर्ज हेगेल

4) यापैकी नाही

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

रिझर्व बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती ?

1) 1923

2) 1944

3) 1935

4) 1940

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली ?

1) महात्मा गांधी

2) महर्षी कर्वे

3) लोकमान्य टिळक

4) रवींद्रनाथ टागोर

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात ?

1) डॉ. राजेंद्र प्रसाद

2) सरदार पटेल

3) पंडित जवाहरलाल नेहरू

4) लाला लजपत राय

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी

झाली होती ?

1) 1995

2) 1885

3) 1991

4) 1985

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात ?

1) राज्यपाल

2) मुख्यमंत्री

3) राष्ट्रपती

4) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना 1920 मध्ये कोणी केली ?

1) नारायण मेघाजी लोखंडे

2) लालबहादूर शास्त्री

3) लाला लाजपत राय

4) लोकमान्य टिळक

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

(GST) वस्तू व सेवा कर दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो ?

I) । एप्रिल

2) 1 जून

3)1 जुलै

4)1 ऑक्टोबर

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

जीएसटी (GST) ची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे ?

1) महाराष्ट्र

2) तामिळनाडू

3) आसाम

4) कर्नाटक

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

केंद्राचे धनविधेयक खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये प्रथम मांडावे लागते ?

1) राज्यसभा

2) लोकसभा

3) विधानसभा

4) विधान परिषद

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग त्यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती ?

1) 1990

2) 1991

3) 1992

4) 1993

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

भारताने आपला पहिला अनुस्पोट खालील पैकी कोणत्या ठिकाणी केला होता ?

1) कल्पकम

2) राणीगंज

3) पोखरण

4) चित्तरंजन

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक

Related posts:

Leave a Comment